शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

साठ बळी घेणाºया ‘एस’ला म्हणा ‘नो’--सातारा ‘खंबाटकी बोगदा परिसरातील वळण दुरुस्तची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:25 IST

सातारा : ‘खंबाटकी बोगदा परिसरातील ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत तब्बल ६० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांतील आकडेवारी जिल्हाधिकाºयांकडे सादरजिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर शेंबडे एस’ वळण परिसरात सरासरी चार ते पाच प्राणघातक अपघात झाले आहेत. यामध्ये कोट्यवधींची हानी

सातारा : ‘खंबाटकी बोगदा परिसरातील ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत तब्बल ६० जणांनाआपला प्राण गमवावा लागला आहे. तेव्हा या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा एक किलोमीटर लांबून नवा रस्ता करावा,’ अशी मागणी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर शेंबडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

खंबाटकीचा नवीन बोगदा झाल्यानंतर त्या ठिकाणी ‘एस’ वळण तयार करण्यात आले आहे. या वळणावर आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेलाय तर बºयाच जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. बोगदा ओलांडल्यानंतर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वाहने पलटी होत आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी या वळणावर कंटेनर जीपवर कोसळून सहाजण ठार झाले होते. त्यानंतर अपघाताची मालिकाच सुरू झाली. या ‘एस’ वळण परिसरात सरासरी चार ते पाच प्राणघातक अपघात झाले आहेत. यामध्ये कोट्यवधींची हानी झाली आहे.

दिवसेंदिवस या वळणावर जड वाहनांचे अपघात होत असल्याने वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी ‘एस’ वळणावरील सध्याची स्थिती आणि दहा वर्षांत किती बळी गेले, याची सविस्तर आकडेवारी सादर केली आहे. महामार्ग प्राधिकरणने या ‘एस’ वळणावर तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. या संपूर्ण वळणावर क्रॅश बार लावले आहेत. मात्र, अपघातानंतर हे क्रॅश बार तग धरत नसून, सध्या हे बार तुटलेले आहेत. त्यामुळे हे ‘एस’ वळण कमी करून एक किलोमीटरचा रस्ता करण्यात यावा.तातडीच्या उपाययोजना काय हव्यात..तुटलेले क्रॅश बार भक्कमपणे नवीन उभारावेत.क्रॅश बारना १०० टक्के लांबी व १ (सेमी रुंदीचे ३ एम प्रकारचे रिफ्लेक्टर लावावेत.अपघात प्रवण क्षेत्रामध्ये ‘अ‍ॅक्सिडेंट प्रोन झोन’चे पाच बोर्ड लावावेत.स्पीड लिमिट ५० असे किमान तीन बोर्ड लावावेत.रंबलिंग व्हाईट स्टिप्स यांची लांबी सुमारे एक किलोमीटरपर्यंत असावी.स्पीडगनचा वापर करून पोलिसांनी कारवाई करावी.ओव्हरलोड वाहनांवर कारवाई व्हावी.